मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले राखी पाठवणाऱ्या २५००००० बहिणींचे आभार!

महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून मला लाखो राख्या पाठवण्यात आल्या. मला इतक्या सगळ्या बहिणींनी भाऊ मानलं, फक्त राखीच नाही तर तुमचे विचार, सल्ले पत्राद्वारे कळवलेत याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मला राखी पाठवणाऱ्या २५००००० बहिणींचे मी आभार मानतो. एखाद्या मुख्यमंत्र्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर राख्या पाठवण्याचा हा जागतिक विक्रमच आहे. हा विक्रमही मी तुम्हा सगळ्यांच्या नावे करतो असेही त्यांनी म्हटले आहे.
Take Up Flood Relief at 'War-Level', NCP Chief Sharad Pawar Tells Maharashtra Govt

More videos

See All